शिकणे ही अविरत चालणारी प्रक्रिया | तुम्ही आज नवीन काय शिकलात | What is your new learning of the day?
मित्रांनो, आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकत असतो. हे शिकणे कळत-नकळत घडत असते. यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. जेव्हा आपण अश्या नवीन शिकलेल्या गोष्टींची जाणीवपूर्वक नोंद ठेवतो. तेव्हा मात्र आपण अधिक जिज्ञासू बनतो. याकरिता फक्त एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी नवीन काय शिकलो? किंवा आजचे माझे नवीन शिकणे काय होते. जे यापूर्वी, मला माRead More
मुल्ये | मुल्ये म्हणजे काय | What is Values ?
मुल्ये हे संस्कृतीचे घटक आहे. सामान्यपणे मुल्ये हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. मूल्यांकडे नैतिक कल्पना म्हणून पहिले जाते तर काहीवेळा त्यांचा अर्थ आवड, वृत्ती, प्राधान्ये, गरजा, भावना आणि स्वभाव असा ही घेतला जातो. या पोस्ट मध्ये आपण समाजशास्त्रीय दृष्ट्या मुल्ये म्हणजे काय ते पाहूयात. मुल्ये म्हणजे काय | What is Values ? न्याय, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मैत्री, वकRead More
नियोजन | धोरणात्मक नियोजन | Strategic Planning
तुम्ही हे वाक्य नक्की वाचले असालच, नियोजन ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात नियोजनाला खूप महत्व असते. आपण अनेक गोष्टी करताना करताना प्लान करतोच. सामान्य माणसे त्यांचे प्लान हे तोंडी करतात. केलेले प्लान डोक्यात ठेवतात. हेच जर आपण काम करण्याआधी लिहून ठेवले आणि काम झाल्यावर काय झाले आणि काय नाही झाले यांचा जर अंदाज घेऊन पुढील प्लान केले तर तेच काम अधिक चांगल्यापRead More
रोजगार मेळावा महाराष्ट्रातील युवकांसाठी | New Jobseeker Registration
नोकरीसाठी इच्छुक तरुणांना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह या मध्ये मिळणार रोजगार. अश्या गरजूंना रोजगाराच्या संधी रोजगार मेळावा द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रा शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य वRead More
कमी झोपेचे दुष्परिणाम | Loss of Sleep in Marathi
पुरेशी झोप न घेतल्यामुळे अनुभवयास येणाऱ्या भावना व शरीरावर होणारा नकारात्मक परीणाम याबाबतची माहिती आपण कमी झोपेचे दुष्परिणाम | Loss of Sleep in Marathi या पोस्ट मध्ये पाहूया. झोप कमी अथवा पूर्ण झाल्याबाबत शरीर देते माहिती. तुम्हांला स्वःता ला वाटते का की माझी झोप पूर्ण झाली आहे ( भलेही तुम्ही 5 तास झोपले असाल.) येथे समजायला हरकत नाही की तुमची झोप व्यवस्थित झाली आहे. तुम्हांला पुन्Read More
झोप पुरेशी घेण्याचे फायदे | Benefits of sleep in Marathi
जर तुम्हाला दररोजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने करायचे असेल तर, प्रथम पुरेशी झोप घ्या. त्याची सुरुवात आधल्या दिवशीच्या रात्री करायला हवे. तुम्ही जाणून असलाच की, व्यक्तीला कमीत काम 6 तासची निद्रा हवी असते. आणि जास्तीत जास्त 8 तासच्या विश्रांतीची आवश्यकता असते. व्यक्तिपरत्वे झोपेची गरज ही वेगवेगळ्या वयोगट यांची वेगळी असते. सर्वात जास्त झोप घेतात 1-5 महिन्याचे मूल लहान मुले सर्वात जास्तRead More
सलोखा योजना | Sulokha Yojana
शेतजमिन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे .महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या पोस्ट मध्ये जाणून घ्या की विविध प्रकारची शेतजमीन वाद सोडविणारी सलोखा योजना बाबत. महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादाबाबतRead More
मुलभूत प्रथमोपचार | Basic First Aid in Marathi
आपण दररोज वर्तमान पेपर आणि TV मध्ये विविध अपघाताच्या बातम्या. दरवर्षी अनेक अपघात होतात. रस्ते अपघात, कीटक व प्राणी चावण्यानेअपघात होतो. एखादी वस्तू हाताळत असताना ही अपघात घडून शकतो. आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी आहेत. नेहमीच आपण धकाधकीच्या आयुष्यात जगात असतो. जर कधी तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तीचा अपघात झालाच तर खालील मुलभूत प्रथमोपचार करण्याबाबतची मुलभूत माहितीRead More
सिव्हील सोसायटी | नागरी समाज | Role of Civil Society
आजच्या आपल्या समाजात नागरी समाजाची भूमिका खूप मोठी आहे. सिव्हील सोसायटी ही कुटुंब ( family ), राज्य (State ) आणि बाजारपेठा (Market ) या तिन्हींच्या नियंत्रणाबाहेरील असते. सिव्हील सोसायटी म्हणजे काय? सिव्हील सोसायटी मध्ये सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना आणि अशासकीय व बिगर बाजारपेठीय अश्या पासून हा समाज तयार होतो. यामध्ये समाजातील विविध व्यक्ती आपल्या इच्छRead More
लोकशाही उत्सव | How to Celebrate Democracy festival
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, आपला देश 15 ऑगस्ट-1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात स्वतःचे शासन स्थापन करण्यासाठी घटना समिती तयार करण्यात आली. वेगवेगळ्या देशातील राज्यघटनेच्या अभ्यास करून या घटना समितीने संविधान लिखाणाचे काम केले. हे संविधान जवळपास 2 वर्षे 11 महिने 17 दिवस हे काम चालले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे स्वतः प्रत अर्पण करून अधिनियमित करण्यात आले. त्यानंतर भारतात Read More
