पॉश | POSH | कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, २०१३

भारत सरकारने पॉश कायदा 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या लैंगिक छळाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी लागू केलेला कायदा आहे. या कायद्याचा उद्देश हा होता की महिलांसाठी सुरक्षित आणि अनुकूल कामाचे वातावरण निर्माण करणे आणि लैंगिक छळापासून संरक्षण प्रदान करणे पॉश हा कायदा कोणाला लागू होतो जसे की आपणास माहिती आहे की पॉश कायदा काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिRead More

Collapse

नागरिकांचा राज्यघटनेशी असलेला संबंध |citizen and Indian constitution

घटनेने सर्व भारतीयांना समान पद्धतीने लेखले आहे कायद्यापुढे सर्वजण सारखे आणि सर्वांना कायदा सारखाच लागू केला आहे. कलम 14 दारे भारतीय नागरिकास समानतेचा अधिकार बहाल करण्यात आलेले आहे. देशामध्ये कुठल्याही व्यक्ती कुठल्याही व्यक्ती सोबत कशाच्याही आधारे भेदभाव करू शकणार नाही. म्हणजेच धर्माच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई आहे, लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे, वयाच्या आधारावर भेदभाRead More

Collapse

SMC|शाळा व्यवस्थापन समिती|School management committee.

6 ते 14 वयोगटातील बालकांचे आणि सक्तीचे आणि मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार कायदा-2009. त्याच्या अंमलबजावणी एक एप्रिल 2010 पासून झाली. या कायद्याअंतर्गत सहा ते चौदा वयोगटासाठी, असलेल्या पहिली ते आठवीच्या वर्गा करिता शाळा व्यवस्थापन समिती SMC आपण करण्याची तरतूद करण्यात आली. ही समिती दोन वर्षासाठी असते. दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शाळा चालू शैक्षणिक वर्षात तीन महिने झाल्यानंतर या समिRead More

Collapse

73 वी घटनादुरुस्ती 1992| 73 constitutional amendment of India

73 वी घटनादुरुस्ती ही आणखी एक महत्त्वाची घटनादुरुस्ती होय. स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या घटनादुरुस्तीकडे पाहिले जाते. ही घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी आणि त्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यासाठी करण्यात आली. 73 वी घटनादुरRead More

Collapse

घटना दुरुस्ती म्हणजे काय | Amendment of the Constitution

कोणतेही राज्यघटना ही जिवंत त्याच वेळेस समजली जाते जेंव्हा तिच्यात दुरुस्तीची सोय करून ठेवलेली असते. कारण घटना ज्यावेळेस लिहिली जाते, त्यावेळेसची परिस्थिती काही वेळानंतर बदलून जाते, अश्या परिस्थितीत हे दुरुस्तीची सोय असणे हे महत्वाचे असते. राज्यघटना अंतिम उद्दिष्ट नसून एक साधन आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार हे साधन बदलता आले पाहिजे. प्रत्येक लिखित संविधानामध्ये संशोधन प्रक्रियRead More

Collapse

पंचायत राज | Panchayat Raj In Marathi

पूर्वी गावाचा कारभार गावातील हुशार,अनुभवी,जेष्ठ्य आदरणीय अशी पंचमंडळी चालवायची. ही मंडळी एकूणच गाव कारभार आखायची व पहायची. लोकांची आणि राजा यांच्याकडून त्यांना मान्यता असे. ही मंडळी यामध्ये लोकांच्या अडचणी समजावून घेणे, त्या सोडविणे, गरजेनुसार मार्गदर्शन करणे, गावामध्ये वाद, भांडणे असतील तर सोडविणे. झाल्यास गावचा विकास होण्यासाठी योजना तयार करणे, गावाचा कर गोळा करणे, राज कर गोळा करRead More

Collapse

गतिशीलता म्हणजे काय | What is mobility in Marathi |

गतिशीलता म्हणजे काय | What is mobility in Marathi |

सामाजिक स्तरीकरण प्रकारातील खुले स्तरीकारणात गतीशिलतेला वाव असतो. व्यक्तीला या प्रकारात सामाजिक दर्जा बदलण्यास मिळते. थोडक्यात व्यक्ती ज्या सामाजिक वर्गात असते त्याला तो वर्ग बदलू शकते. व्यक्तीस स्वप्रयत्नाने आपला सामाजिक दर्जा बदलण्याची मुभा असते. तशी सोय आणि संधी समाजाकडून निर्माण करून देण्यात येते. प्रथम आपण गतिशीलता किंवा सामाजिक गतिशीलता म्हणजे काय ते पाहूयात. गतिशिलता यांचा अRead More

Collapse

कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना | Classical thinker Karl Marx’s Class concept ?

कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना | Classical thinker Karl Marx’s  Class concept ?

वर्ग किंवा वर्गव्यवस्था ही संकल्पना जातिव्यवस्थेच्या उलटी आहे. जात ही जन्माने मिळते आणि ती बदलता येत नाही. त्यामुळे गतिशीलतेला म्हणजे प्रगतीला वाव नसते.जात बंद स्तरीकरणाच्या ( Close Stratification ) प्रकारात मोडते. वर्गव्यवस्था ही जातीव्यवस्थापेक्षा वेगळी आहे. एका विशिष्ट वर्गात जन्मलेल्या व्यक्ती, कठोर परिश्रम आणि यशाद्वारे, उच्च वर्गात जाऊ शकतात. या वैशिष्ट्यामुळे वर्ग वर्गव्यवस्Read More

Collapse

मानवाधिकार इतिहास | History human rights in Marathi

मानवाधिकार इतिहास | History human rights in Marathi

मानवाधिकार यांना जागतिक मान्यता ही १९४८ साली पासून स्वीकारली गेली आहे. मात्र मानवाधिकाराचा इतिहास हा प्राचीन आहे. त्यांची सुरवात ही मगना कार्टा’ या सनदद्वारे सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. चला मानवी हक्कांच्या इतिहासाचा शोध घेऊ आणि या ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व जाणून घेऊ. ‘मानवाधिकार यांची पहिली सनद मगना कार्टा’ – १५ जून १२१५ मॅग्ना कार्टा, ज्याला ग्रेट चार्टर Read More

Collapse

नैतिकता म्हणजे काय | Naitikta | Ethics in Marathi

नैतिकता म्हणजे काय | Naitikta | Ethics in Marathi

नैतिकता तत्त्वज्ञानाची शाखा आहे. यामध्ये नैतिक तत्त्वे, मूल्ये आणि आचार यांचा अभ्यास केला जातो. हे योग्य किंवा अयोग्य, चांगले किंवा वाईट आणि न्याय्य किंवा अन्यायकारक काय आहे या प्रश्नांचा शोध घेते. नैतिकता मानवी वर्तन समजून घेण्यासाठी आणि मूल्यमापन करण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्याचा प्रयत्न करते, नैतिक निवडी करण्यासाठी व्यक्ती आणि समाजांना मार्गदर्शन करते. नैतिक विचारांमध्ये सRead More

Collapse